#BolBhidu #ShashiTharoor #AsaduddinOwaisi
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताने कठोर भूमिका घेतलेली असताना, केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली आणि ही शिष्टमंडळे जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देत आहेत. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडत आहेत. प्रत्येक शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ जगाला दहशतवादाविरुद्ध 'Zero tolerance' चा भारताचा मजबूत संदेश देत आहेत. पण या सर्व भेटींमधून साध्य काय होणार? पाकिस्तानवर दबाव निर्माणकरण्यात भारत यशस्वी होईल का? या प्रश्नची उत्तरे आपण जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/