भारताचे संविधान पालन केल्यानेच बोधगया महाविहार बौद्धांच्या हातात येईल ! @MaitriIndiaTV
1891 पासून बोधगया मुक्ति आंदोलन अनागरिक धम्मपाल , नंतर भंते सुरई ससाई ते आजचे आंदोलन पुर्ण माहिती प्रत्यक्ष 10 वर्ष सहभागिता असलेले प्रा देविदास घोडेस्वार काय सांगतात ते ऐका ।