कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | #thinkbank #Marriage #Anuroop
लग्नामुळे नक्की काय बदलते? २-३ भेटीत जोडीदाराबद्दल निर्णय घेणं शक्य आहे काय? अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतरसुद्धा लग्नानंतर खटके का उडतात? लग्नानंतर मित्र-मैत्रिणींचे स्थान काय असले पाहिजे?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग २
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - https://www.youtube.com/watch?v=8cvVKD-6Ly8
वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - https://www.youtube.com/watch?v=FrRx-BzuwmE
डॉ. गौरी कानिटकर यांच्या अन्य मुलाखती -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - https://www.youtube.com/watch?v=LTohXBesLXI&t=243s