Manoj Kumar's legal battle : Indira Gandhi आणि Manoj Kumar यांच्यात नेमका काय वाद होता? Maha MTB
आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मनोज कुमार यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादापायी त्यांनी सरकारला कोर्टात खेचलं होतं.काय होतं नेमंक कारण?