दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलीय. या निमित्ताने महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी डॉ. तारा भवाळकर यांची घेतलेली मुलाखत...
मुलाखतीच्या तिसऱ्या भागात ताराबाईंनी तंजावरच्या राजवाड्याचे अंतरंग उलगडून दाखवले आहे.
#tarabhawalkar #teacher #conferencepresident #Chittarkatha #story #interview #delhi #akhilbhartiyamarathisammelan #Tanjawar #TanjawarPalace
@vijaychormare @MumbaiTak @Lokmat24 @MaxMaharashtra